Marathi News Videos How vedanta project goes to Gujarat what happened to last minute Aditya Thackeray

अखेरच्या क्षणी असं काय झालं? प्रकल्प गुजरातला कसा गेला? – आदित्य ठाकरे
"रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला"
मुंबई: “रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला. पावणेदोन लाख कोटीचा आकडा चार लाख कोटी सांगितला. ही गुंतवणूक पलीकडे कशी जाते? गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याच दु:ख नाही. पण हक्काचा प्रकल्प आहे, तळेगावची निवड 100 टक्के होती. मग अखेरच्या क्षणी असं काय झालं?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
Published on: Sep 16, 2022 5:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नागपुरात पुराचा तडाखा, 80 वर्षीय आज्जींची सुटका; मुलांना कपाटावर बसवून
साैरभ दास याचा फोटो बघताच डोक्यात मुंग्या उठणार, उमर खालिद शूर म्हणत..
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, महागाई भत्यात थेट...
पोलीस ठाण्यात सकाळपासून बसले तरीही... कॅमेऱ्यासमोरच रिया ढसाढसा रडली
पवार-शहांमध्ये अशी डील ज्यामुळे अजितदादा गटाला फुटला घाम; दावा काय?
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज