Marathi News Videos How vedanta project goes to Gujarat what happened to last minute Aditya Thackeray

अखेरच्या क्षणी असं काय झालं? प्रकल्प गुजरातला कसा गेला? – आदित्य ठाकरे
"रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला"
मुंबई: “रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला. पावणेदोन लाख कोटीचा आकडा चार लाख कोटी सांगितला. ही गुंतवणूक पलीकडे कशी जाते? गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याच दु:ख नाही. पण हक्काचा प्रकल्प आहे, तळेगावची निवड 100 टक्के होती. मग अखेरच्या क्षणी असं काय झालं?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
Published on: Sep 16, 2022 5:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम