मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी बीकेसीतील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्तरसभा घेतली. त्यावेळी टीका करताना, ‘मैं अयोध्या जा रहा था, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? अशी शेरोशायरी देखील फडणवीसांनी केली.