
यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर, पाटाळा पुलावरून पाणी, वाहतूक बंद
राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.
मुंबई: राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. सर्व धरणं भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. बेंबळ धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे.
Published on: Sep 13, 2022 12:51 PM
Related Video
हैदराबादकडे पंजाबचा हिशोब करण्याची संधी, ऑरेंज आर्मी पलटवार करणार?
चेन्नईचा एकतर्फी विजय, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
हैदराबाद विरुद्ध पंजाब कडवी झुंज, कोण मिळवणार सातवा विजय?
संजू सॅमसनचा तडाखा, चेन्नईचा दणदणीत विजय, दिल्लीचा 8 विकेट्सने धुव्वा
पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न, घटनेनं खळबळ
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
Hingoli : शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस
जालना : राजुरेश्वर गणपतीला 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्याची आरास
अंबरनाथ : मोहनपुरम गणपती मंदिराचा 12 वा वर्धापन दिन साजरा
संभाजीनगर: अतिक्रमण कारवाईत दिव्यांग महिलेचे मडक्यांचे दुकान उद्ध्वस्त
सिंधुदुर्ग : कणकवलीतील पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या रांगा