
यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर, पाटाळा पुलावरून पाणी, वाहतूक बंद
राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.
मुंबई: राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. सर्व धरणं भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. बेंबळ धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे.
Published on: Sep 13, 2022 12:51 PM
Related Video
IPL 2026 स्पर्धेतील या 31 खेळाडूंकडे सामना संपण्याची ताकद, जाणून घ्या
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
अखेर भारत मैदानात उतरला, मोदींचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन!
IIT मुंबई येथे 'भारत इनोव्हेट्स डीप-टेक' पूर्व-शिखर परिषदेचे उद्घाटन
ते 2 शब्द उच्चारताच खरातला पोलिसांनी धू-धू धुतला; धक्कादायक माहिती
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
गावगुंडांची दहशत, कारवाईसाठी बीडच्या खालापुरीत ग्रामस्थांचे उपोषण
धुळ्यात अवकाळी पावसाने आतोनात नुकसान, प्रशासनाकडून पंचनामाला सुरुवात
चंद्रपुरात गॅस सिलिंडरची टंचाई, मामा जिलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर
उकाडा वाढल्याने रसवंती गृहावर ग्राहकांची गर्दी
अशोक खरातसोबतचे फोटो समोर येताच केसरकर काय म्हणाले?