
Jharkhand : झारखंडमध्ये त्रिकूट रोपवेचा अपघात, NDRF कडून बचावकार्य सुरू
झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. झारखंडचा सर्वात उंच रोपवे आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकले आहेत. एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केले. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत लोकांना सुखरूप परत आणता आले नाही. झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृ्त्यू आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
Related Video
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
राऊत शिंदेंकडून रिचार्ज करतात, बाळ मानेंच्या आरोपावर देसाईंच उत्तर
ATM मध्ये खडखडाट... Cash चा मोठा तुटवडा... नागरिकांवर नवीन संकट?
महाराष्ट्रात 48 तासांत मृत्यूचं तांडव, हसतीखेळती कुटुंबे एका क्षणात...
सूर्यकुमार यादवला दणका?, थेट श्रेयस अय्यर संघ निवडीच्या बैठकीला..
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
Gondia : गोलू-संगीताची नवी सुरुवात, 2 आत्मासमर्पित माओवादी विवाह बंधनात
Parli : परळीत झुरळे गोपीनाथ मंदीराची चर्चा
बिनविरोध विजयानंतर विक्रम काकडे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला फूले अर्पण केली..
भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये,दुध भेसळीवर कारवाईची मागणी
नगर पंचायत कार्यालयात रचला कचऱ्याचा ढिगारा; संतप्त नागरिकांचे आंदोलन