
Jharkhand : झारखंडमध्ये त्रिकूट रोपवेचा अपघात, NDRF कडून बचावकार्य सुरू
झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. झारखंडचा सर्वात उंच रोपवे आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकले आहेत. एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केले. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत लोकांना सुखरूप परत आणता आले नाही. झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृ्त्यू आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
छी.. यांना लाज वाटली पाहिजे..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सोनू निगमची प्रतिक्रिया पाहून संतापले नेटकरी
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्ण पदकात किती सोनं असतं? ग्लासगो स्पर्धेतील मेडल कुठे तयार केले?
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास्ट ट्रॅक कोर्ट; शहरांची नावेही समोर
Related Video
वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता... वैभवबद्दल श्रेयस अय्यर
सरकारशी चर्चा नाहीत, आधी फक्त...CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर...
MG Windsor EV च्या किमतीत मोठा बदल! काही मॉडेल्स दर महागले
CJP आंदोलनावर सोनू निगमची प्रतिक्रिया पाहून संतापले नेटकरी
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन