
संजय राऊत यांच्या चौकशीत तथ्य त्यामुळेच त्यांना अटक झाली – किशोर पाटील
राऊतांची ईडीकडून चौकशी करण्यात आली, त्यामध्ये तथ्य होते त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण तापले असून, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मला संजय राऊत यांचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर देखील जोरदार टीका केली. त्यानंतर या सर्व घटनांवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांची ईडीकडून चौकशी करण्यात आली, त्यामध्ये तथ्य होते त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 01, 2022 7:20 PM
Related Video
शिक्षण मंत्री भुसे राजीनामा द्या, TET पेपरफुटी, काँग्रेसचं आंदोलन
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण!
IND vs IRE: भारतावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटक झाली आणि..
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार
हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,