मुंबई : औरंगाबादेतील कन्नड येथे पावासाने थैमान घातले आहे. या ठिकाणी तब्बल दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. कन्नड-चाळीसगाव घाटात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरची वाहतूक खोळबंली असून त्याची विदारक दृश्य समोर आली आहेत. दरड पडल्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे.