
राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदारांची संध्याकाळी वरळीतील हॉटेलमध्ये बैठक
मागच्या दोन दिवसांपासून राज्यात दोन पक्षात संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे, तर भाजपकडे दोन जागा जिंकण्यासाठी पुरेसे आमदार आहेत. राज्यसभेवर उमेदवार पाठवण्याइतपत शिवसेनेकडे संख्याबळ आहे. तथापि, आपला दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी त्याला मित्रपक्ष आणि इतर अपक्षांकडून आणखी 30 मतांची आवश्यकता आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात दोन पक्षात संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 09, 2022 10:34 AM
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर