दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईसह कोकणाला झोडपून काढले आहे. मुंबई शहरासह उपनगरातील अनेक भागात पाणीही साचलं आहे. हवामान खात्याने मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट दिला आहे. पुढील पाच ते सहा दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशार देण्यात आला असून नागरिकांना सावधानतेचा इशार दिला आहे.