
Special Report | 5 कोटीत फ्लॅटसह मृत्यू तर विकत घेत नाही ना?
मुंबईमध्ये उंचच उंच इमारतीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. पण या 60 ते 70 मजली इमारती नक्कीच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न उपस्थित कारण म्हणजे मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीत लागलेली आग, जिथे कोट्यवधी रुपये मोजून सुद्धा जीवाची काहीच गॅरंटी नाही.
मुंबईमध्ये उंचच उंच इमारतीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. पण या 60 ते 70 मजली इमारती नक्कीच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न उपस्थित कारण म्हणजे मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीत लागलेली आग, जिथे कोट्यवधी रुपये मोजून सुद्धा जीवाची काहीच गॅरंटी नाही. मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी उंचावरुन खाली पडल्याने तो मृत्युमुखी पडला. ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 22, 2021 9:10 PM
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा
भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..
मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा
Related Video
जागा रिकामी झाल्यावर... छगन भुजबळांचा कुणाला टोला?
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ..
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...