
भाजपला आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही : Jayant Patil
भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.
मुंबई : येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करण्याची संधी कोराना मुक्तीमुळे मिळालेली आहे, असं मला वाटतं. कोरोना कालावधीतील जे निर्बंध होते ते राज्य सरकारने उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये? जयकुमार गोरे यांचे सूचक वक्तव्य
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
'मुलांसोबत सुनीता खोलीत असायची, तर करिश्मासोबत गोविंदा...'
श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.