
भाजपला आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही : Jayant Patil
भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.
मुंबई : येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करण्याची संधी कोराना मुक्तीमुळे मिळालेली आहे, असं मला वाटतं. कोरोना कालावधीतील जे निर्बंध होते ते राज्य सरकारने उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
मनोज जरांगे यांना मोठा झटका, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, अपडेट काय?
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात, 10 जण जखमी
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम