
Sharad Pawar UNCUT PC | केंद्र सरकारने कायदे करताना त्यावर चर्चा होण्याची गरज : शरद पवार
आज देेशात आणि राज्यात शेतीला प्रधान्याने पहायला पाहिजे. Pdcc बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकते तर केंद सरकार आणि इतर ठिकाणी हे व्हायला पाहिजे. केंद्र सरकारच्या नियमांची अधिक पायमल्ली होऊ नये यासाठी आता थांबतो, असे शरद पवार म्हणाले.
पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शेतकरी मेळाव्याला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी संबोधित केले. केंद्र सरकारने तीन कायदे केले त्या कायद्यात काही गोष्टी व्यवस्थित होत्या तर काही अडचणी तयार करणाऱ्या होत्या. केंद्र सरकारने कायदे करताना कायद्याची चर्चा होण्याची गरज आहे. मात्र कायदे करताना त्यावर चर्चा करणार नसेल तर ही हुकूमशाही आहे. आज देेशात आणि राज्यात शेतीला प्रधान्याने पहायला पाहिजे. Pdcc बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकते तर केंद सरकार आणि इतर ठिकाणी हे व्हायला पाहिजे. केंद्र सरकारच्या नियमांची अधिक पायमल्ली होऊ नये यासाठी आता थांबतो, असे शरद पवार म्हणाले.
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..
भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा
Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..
Related Video
तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका..
भाजपच्या बड्या नेत्याने रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट
'माज आणि मस्ती..' दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
CJP Protest वर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली
सरकारविरोधी भूमिका घेणार नाही..; CJP आंदोलनावरून अभिनेता स्पष्टच बोलला
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...