
Sharad Pawar | काही लोकं गेले म्हणून नवीन नेतृत्त्व तयार झालं : शरद पवार
राष्ट्रवादी हा पक्ष 15 वर्षे सत्तेत होता. नंतर काही काळासाठी नव्हता. या काळात काही लोक पक्ष सोडून गेले. काही लोक गेले म्हणून नवे लोक तयार झाले. नवं नेतृत्व तयार झालं, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक वैशिष्य आहे. सहकाऱ्यांच्या कष्टाने, जनतेबद्दलच्या बांधिकलीमुळे आपण जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी यशस्वी होत आहोत. राष्ट्रवादी हा पक्ष 15 वर्षे सत्तेत होता. नंतर काही काळासाठी नव्हता. या काळात काही लोक पक्ष सोडून गेले. काही लोक गेले म्हणून नवे लोक तयार झाले. नवं नेतृत्व तयार झालं, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा आज 22 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
Related Video
Jio, Airtel, Vi च्या ग्राहकांसाठी खुशखबर! वर्षभर रिचार्जची चिंता मिटली
पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? तारीखही समोर!
नाशिकच्या गंगापूर धरणात मृत्यू ओशाळला, 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू
इराणसाठी आज काळरात्र; काऊंट डाऊन सुरू, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
World Cup 2026 स्पर्धेआधी स्मृती मंधाना आऊट ऑफ फॉर्म, भारताला टेन्शन
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा