
Sharad Pawar | काही लोकं गेले म्हणून नवीन नेतृत्त्व तयार झालं : शरद पवार
राष्ट्रवादी हा पक्ष 15 वर्षे सत्तेत होता. नंतर काही काळासाठी नव्हता. या काळात काही लोक पक्ष सोडून गेले. काही लोक गेले म्हणून नवे लोक तयार झाले. नवं नेतृत्व तयार झालं, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक वैशिष्य आहे. सहकाऱ्यांच्या कष्टाने, जनतेबद्दलच्या बांधिकलीमुळे आपण जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी यशस्वी होत आहोत. राष्ट्रवादी हा पक्ष 15 वर्षे सत्तेत होता. नंतर काही काळासाठी नव्हता. या काळात काही लोक पक्ष सोडून गेले. काही लोक गेले म्हणून नवे लोक तयार झाले. नवं नेतृत्व तयार झालं, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा आज 22 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गाड्यांचे PUC प्रमाणपत्र आता 3 वर्षे वैध राहणार
सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर
उकळताना अंडी फुटतात? पाण्यात फक्त ही गोष्ट मिसळा, जाणून घ्या
E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
CJP च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग, बडे अधिकारी अमित शहांच्या भेटीला
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...