
कोकणात पावसाचा जोर कायम; 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीच्या वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परशुराम घाट देखील खबरदारी म्हणून पुढील आठ दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. डोंगरी भाग, नदी किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.
Published on: Jul 06, 2022 10:02 AM
Related Video
बर्मिंगहॅममध्ये महिला संघ सरस, भारताची पाकिस्तान विरुद्ध आकडेवारी कशी?
इकती सुपरहिट सीरिज की 15 वर्षांपासून करतेय ट्रेंड, तुम्ही पाहिली का?
हे झाड चुकनही खिडकी, दरवाजाजवळ लावू नका, तर साप घरात शिरणारच
Ertiga आणि इनोव्हाचे वाढले टेन्शन, या सात आसनी कारचा हंगामा, फिचर्स..
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर