
कोकणात पावसाचा जोर कायम; 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीच्या वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परशुराम घाट देखील खबरदारी म्हणून पुढील आठ दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. डोंगरी भाग, नदी किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.
Published on: Jul 06, 2022 10:02 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साराने स्पेन्सर जॉनसनसोबत बांधली लग्नगाठ, अशी झाली होती ओळख
वर्दीतला पोलीसच निघाला भक्षक, पुण्यातल्या दरोडा प्रकरणात काय घडलं
हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण..; मानसी कुलकर्णीच्या लेकीचं पदार्पण
यशस्वी 9 वर्षांनी मोठ्या असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? Video
इंटीमेट सीन दाखवून या अभिनेत्रीचं दिग्दर्शकाने संपवलं करिअर, फक्त...
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'