
‘भाजपा बरोबर युती म्हणजे दोन दिन की चांदनी फिर अंधेरा हे राज ठाकरे लक्षात ठेवा’
"भाजपा प्रादेशिक पक्षाबरोबर युती करतो आणि त्यांनाच संपवतो हे जगजाहीर आहे. भाजपाने आसाममध्ये आसाम गण परिषद बरोबर युती केली"
मुंबई: “भाजपा प्रादेशिक पक्षाबरोबर युती करतो आणि त्यांनाच संपवतो हे जगजाहीर आहे. भाजपाने आसाममध्ये आसाम गण परिषद बरोबर युती केली. पंजाब मध्ये अकाली दला बरोबर युती केली, त्यांना संपवलं. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती केली. त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरे त्यांच्या नीतीला बळी पडले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे तुम्ही भाजपा बरोबर युती करण्याआधी दोन दिन की चांदनी फिर अंधेरी रात है हे लक्षात ठेवावं” असं सचिन खरात म्हणाले.
Published on: Aug 30, 2022 11:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट...
सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नीलम गोऱ्हे यांच्या नावात "नी" ऐवजी "ची" असायला हवा - सुषमा अंधारे
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ