Raj Thackeray on Landslide | दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला! राज ठाकरेंचं मनसैनिकांना मदतीचं आवाहन

| Updated on: Jul 23, 2021 | 3:51 PM

 महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

Follow us on

महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मदतीचं आवाहन केलं आहे.