
“सध्याच्या सगळ्या घटनांमागे भाजपचा हात आणि षडयंत्र”, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
"एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरचा संघर्ष. या सगळ्या संघर्षाला भाजप जबाबदार आहे"
मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरचा संघर्ष सगळ्यांसमोर आहे. या सगळ्या संघर्षाला भाजप (BJP) जबाबदार आहे. हे सगळं षडयंत्र भाजपचंच आहे, असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे. आम्हाला मशाली हे चिन्ह मिळालं आहे. मशालीचा अर्थ अंधारातून प्रकाशाकडे जाणं असा आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना जोरात घोडदौड करेल, असंही साळवी (Rajan Salavi) म्हणालेत.
Published on: Oct 11, 2022 12:17 PM
Related Video
Range Rover चे सर्वात शक्तिशाली मॉडेल भारतात लाँच, किंमत किती?
ट्रम्प यांचा चीनच्या विमानतळावर घोर अपमान, जिनपिंग असं का वागले?
अवघ्या 4.5 मिनिटांत हेल्मेट डीप क्लीन करणारी मशीन केली तयार
रायपूरमध्ये पावसाची बॅटिंग, सामन्याला विलंब, केकेआर प्लेऑफमधून आऊट?
वैभव सूर्यवंशी ताकद पाहून कागिसो रबाडा आश्चर्यचकीत, स्पष्टच म्हणाला की
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरीत पहाटे अवकाळी पावसाची हजेरी; वाढत्या आर्द्रतेमुळे रत्नागिरीकर घामाघूम
नांदेडमध्ये ठाकरे गटाचे झालमुरी खाओ, देश बचाव आंदोलन, मोदींच्या आवाहनाचा निषेध
बदलापुरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेची रणधुमाळी
आमदार गोपीचंद पडळकर इलेक्ट्रिक बाइकवर
NEET परीक्षा रद्द झाल्याने पालक-विद्यार्थ्यांमध्ये संताप