
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार रणबीर-आलियाचं लग्न
मेहंदीच्या कार्यक्रमानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी पत्रकार आणि फोटोग्राफर्सशी बोलताना लग्न आज (14 एप्रिल) पार पडणार असल्याचं सांगितलं. 'वास्तू' या निवासस्थानीच लग्नसोहळा पार पडेल असं त्या म्हणाल्या.
13 एप्रिलपासून अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. मेहंदीच्या कार्यक्रमानंतर नीतू कपूर यांनी पत्रकार आणि फोटोग्राफर्सशी बोलताना लग्न आज (14 एप्रिल) पार पडणार असल्याचं सांगितलं. ‘वास्तू’ या निवासस्थानीच लग्नसोहळा पार पडेल असं त्या म्हणाल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम