
संरक्षणाच्या दृष्टीने रत्नागिरी विमानतळाला महत्वः उदय सामंत
रत्नागिरी विमानतळाची पाहणी करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विमानतळाची माहिती आणि ते कधीपर्यंत सुरू होऊन रत्नागिरीकरांचे स्वप्न एक ते दीड वर्षात पूर्ण होईल असे सांगितले. होणारे विमानतळ हे सुसज्ज असून याठिकाणी नाईट लॅडिंगचीही सोय असणार आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठीही याचा उपयोग होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विमानतळाची (Airport) पाहणी केली यावेळी त्यांनी विमानतळाबाबत असलेले गैरसमज, लांबी रुंदी किती वाढवली आहे. नागरिकांना असणाऱ्या या शंका होत्या यासाठी विमानतळाची माहिती घेतली असल्याचे सांगितल. देशाच्या संरक्षणच्या (Defense) दृष्टीनेही रत्नागिरी विमानतळाले महत्व आले आहे. विमानतळाच्या एअर स्ट्रीपचे काम पूर्ण झाले आहे. त्याची रुंदी 65 मीटरची असून नाईट लॅडिंगही येथे होणार आहेत. विमानतळाची काही तांत्रिक कामं अजून शिल्लक असून त्यासाठी एक ते दीड वर्षे अजून लागणार आहेत.
Published on: Jan 30, 2022 8:21 PM
Related Video
न्यूझीलंडला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झटका
11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला...
4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची चाबूक खेळी
वरळी डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू,पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
Sangli : पोलिसांची संडे सायकल रॅली, फिट रहा-हिट रहाचा संदेश
Satara : सलगच्या सुट्ट्या, महाबळेश्वरमध्ये ट्राफीक जाम, पर्यटकांचे हाल
नाशिक- सिन्नर : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव