
मुंबईला न्याय मिळतो मात्र संपूर्ण महाराष्ट्राला मिळत नाही
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असेल किंवा त्यांना मिळणारी मदत असेल याबाबत सरकारकडून दुजेभाव केला जातो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात जे भाजप शिवसेना सरकार आले आहे, त्या सरकारकडून राज्यासाठी एक आणि मुंबईसाठी एक असा निर्णय घेतला जातो आहे. त्यामुळे राज्यावर त्याचा विपरित परिणाम होतो अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. सध्या राज्यात ओला दुष्काळ परिस्थिती आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करताना सरकार वेगळा विचार करते तर मुंबईसाठी मात्र मदत करताना भरघोस मदत केली जाते त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असेल किंवा त्यांना मिळणारी मदत असेल याबाबत सरकारकडून दुजेभाव केला जातो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
Published on: Aug 22, 2022 11:57 AM
Related Video
श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 103 धावांनी धुव्वा
तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान
सीएनजी की फ्लेक्स-फ्यूल? नक्की कोणत्या कारमध्ये मिळणार जास्त मायलेज ?
योग दिनी काय परिधान करावे? नेहमीच्या ट्रॅक पॅन्टपेक्षा हे ट्राय करा...
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न