
Sanjay Raut | 2014 ला मोदी पंतप्रधान होतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं; राऊतांचा फडणवीसांना टोला
कोणी कुठली स्वप्न पाहू नयेत. 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
कोणी कुठली स्वप्न पाहू नयेत. 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देशात विरोधकांची एकता होण्याची गरज आहे. मी राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करत असतो. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार करु शकतात. विरोधकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी गुन्हा दाखल केला असावा. मी देशाच्या हितासाठी बोलत राहणार असं संजय राऊत म्हणाले. संसदीय लोकशाहीत विरोधक महत्वाचे असतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा
बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?
एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
Related Video
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? सरकार घेत नाही राजीनामा, वाचा कारणे
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया
कार लोनचा EMI चुकला तर बँक लगेच गाडी जप्त करू शकते का? जाणून घ्या
बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?
एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात घातला कुकर; एका चुकीने..
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...