
शिवसेनेला माननारी जनता अशा विचारांना स्थान देत नाही, संजय राऊत UN-CUT
लवकरच ठाण्यातही हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेला माननारी जनता अशा कोणत्याही विचाराला स्थान देत नाही.
मुंबई: गुवाहाटीला गेलेल्या काही लोकांना बंडखोर मानायला आम्ही तयार नाहीत. ते मुंबईत (Mumbai) येत नाही तोपर्यंत आशावादी आहोत, अशी भूमिका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली. 11 जुलैनंतर आमच्या मागणीवर विचार होईल. राऊत म्हणाले,अकोल्यात 25 हजार लोकं काल रस्त्यावर होती. राज्यात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना पाठिंबा दिला जात आहे. राज्यातील लोकभावना तीव्र आहेत. लवकरच ठाण्यातही हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेला माननारी जनता अशा कोणत्याही विचाराला स्थान देत नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय.
Published on: Jun 28, 2022 11:13 AM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी