
बंडखोरांच्या स्वागतासाठी भाडोत्री गर्दी – अंबादास दानवे
"बंडखोरांच स्वागत होतय, आमच्यातले काही लोक निश्चित गेले आहेत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि अन्य लाभ मिळतायत. काहींचे हात सुद्धा दगडाखाली आहेत"
मुंबई: “बंडखोरांच स्वागत होतय, आमच्यातले काही लोक निश्चित गेले आहेत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि अन्य लाभ मिळतायत. काहींचे हात सुद्धा दगडाखाली आहेत. पण स्वागतासाठी गेलेले बहुतांश लोक हे भाडोत्री आहेत” असा दावा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला. “मोठ्या स्वागताचा आव आणला जातोय. शिवसेनेत मोठी जबाबदारी असणारे लोक बंडखोरांसोबत गेलेले नाहीत, असं अंबादास दानवे म्हणाले.
Published on: Jul 07, 2022 12:56 PM
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर