
बंडखोरांच्या स्वागतासाठी भाडोत्री गर्दी – अंबादास दानवे
"बंडखोरांच स्वागत होतय, आमच्यातले काही लोक निश्चित गेले आहेत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि अन्य लाभ मिळतायत. काहींचे हात सुद्धा दगडाखाली आहेत"
मुंबई: “बंडखोरांच स्वागत होतय, आमच्यातले काही लोक निश्चित गेले आहेत. त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि अन्य लाभ मिळतायत. काहींचे हात सुद्धा दगडाखाली आहेत. पण स्वागतासाठी गेलेले बहुतांश लोक हे भाडोत्री आहेत” असा दावा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला. “मोठ्या स्वागताचा आव आणला जातोय. शिवसेनेत मोठी जबाबदारी असणारे लोक बंडखोरांसोबत गेलेले नाहीत, असं अंबादास दानवे म्हणाले.
Published on: Jul 07, 2022 12:56 PM
Related Video
मराठी सक्तीवरून घुमजाव? ऑटो, टॅक्सी चालकांना तो दिलासा?
लग्नसराईत टेन्शन वाढवणारी बातमी, सोन्याचे दर वाढले की चांदीचे ? आज..
तू मला खुश कर, 10 दिवसांची सुट्टी देईन अन् पगारही... नराधम अधिकाऱ्याने
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बिर्याणीनंतर खाल्लं कलिंगड, चौघांचा मृत्यू, त्या रात्री काय घडलं?
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
Mumbai-Goa Highway : दुचाकीस्वाराचा हलगर्जीपणा, मुंबई-गोवा हायवेवर काय झालं? पाहा
Ratnagiri : भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात प्रेमी युगुलाचे नको ते चाळे
अमरावती : धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नांदेड : तापमानाचा पारा 42 अंशावर, पाणी पातळीत घट
मालेगावात शेतकऱ्याने पिकवला लाखमोलाचा जपानी आणि बांग्लादेशी आंबा...