Marathi News Videos Shivsena Priyanka Chaturvedi on Maharashtra political crisis Supreme Court CM Eknath Shinde Uddhav Thackeray

‘या’ कारणामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मिळणार; प्रियांका चतुर्वेदी यांना विश्वास
Priyanka Chaturvedi : अवघ्या देशाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीत काय होणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहेत. निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. आमदारांनी 10 व्या शेड्युलचं उल्लंघन केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला त्यावरही सुप्रीम कोर्ट त्यावरही निर्णय देईल. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंनाच मिळेल, असा विश्वास प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलाय.
Published on: Mar 14, 2023 10:24 AM
Related Video
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीला जे जमलं ते त्याला श्रीलंकेत का जमत नाहीय?
गरीब कुटुंबाकडून मुलं विकत घेऊन पुढे त्यांच्यासोबत काय व्हायचं?
तुझ्यात खरंच दम आहे का? श्रीसंतचं हरभजन सिंगला ओपन चॅलेंज!
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीच्या दराबाबत मोठी अपडेट
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
लोणार अभयारण्यामधील पावसाची वाट पाहत नाचणारे मोर
बेस्ट कर्मचारी यांनी मुंबईत 100 टक्के बेस्ट बंदची हाक
वाशिम : निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
कोयना पाणीटंचाई : प्राचीन गावं, मंदिरांचे अवशेष उघडकीस; व्हायरल स्टंटने गाड्या रुतल्या
संजय देशमुख यांना आम्ही खासदार बनवलं, आता आम्हीच त्यांना पाडू; शिवसैनिकांचा निर्धार