Special Report | राज्यात कोरोनाचे थैमान, लॉकडाऊनसाठी अमरावती पॅटर्न ?

| Updated on: Apr 11, 2021 | 9:42 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर अमरावतीचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये सुरुवातीला 7 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तो वाढवण्यात आला होता. त्याविषयीच हा […]

Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर अमरावतीचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये सुरुवातीला 7 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तो वाढवण्यात आला होता. त्याविषयीच हा खास रिपोर्ट…