
Special Report | 50 खोक्यांबाबत सर्वात पहिल्यांदा कोण बोललं होतं?
हळूहळू घोषणांची ही स्पर्धा धक्काबुक्कीपर्यंत रंगत गेली. नंतर काही आमदारांनी घोषणाबाजीच्या प्रकाराला दहीहंडीसारखा साहसी खेळ समजून त्यात हिरीरीनं सहभाग घेतला आणि तिथूनच राड्याची सुरुवात झाली.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रांगणात अभूतपूर्व चित्र होतं. एखाद्या गावात पिक संरक्षक सोसायटीचं इलेक्शन जिंकल्यानंतरच्या मिरवणुकीत जश्या घोषणा होतात, किंवा गल्लीबोळातल्या क्रिकेट टुर्नामेंट जिंकल्यानंतर जल्लोषासाठी जशी स्पर्धा रंगते, तशीच घोषणांची स्पर्धा सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगली होती. हळूहळू घोषणांची ही स्पर्धा धक्काबुक्कीपर्यंत रंगत गेली. नंतर काही आमदारांनी घोषणाबाजीच्या प्रकाराला दहीहंडीसारखा साहसी खेळ समजून त्यात हिरीरीनं सहभाग घेतला आणि तिथूनच राड्याची सुरुवात झाली.
Published on: Aug 24, 2022 11:23 PM
Related Video
गिरीजा लहान वयात आई झाली, हे दुःखद... कंगना रणौतचं खळबळजनक वक्तव्य
आचार्य चाणक्य सांगतात, 'या' सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल
तमीम इकबालच्या नावावर विक्रमाची नोंद, BCB ची जबाबदारी सांभाळली आणि...
रक्तातली हीमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी हे पदार्थ खा
चेहऱ्यावर तेज, हास्य आणि बेबी बंप.. सूरज चव्हाणची बायको..
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...