
Special Report | पश्चिम बंगाल का धुमसतंय? हिंसाचार कधी थांबणार?
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही हिंसाचार कमी होताना दिसत नाहीय. या हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा जीव गेला आहे. या हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या राज्यपालांशी चर्चा केली आहे. मोदी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरुन चिंता व्यक्त केली आहे. बंगालमधील हिंसाचाराची आग कशी भडकली आहे, याबाबतची माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट !
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांची नुसती बडबड, इराणने थेट करून दाखवले, काही मिनिटातच
यापुढे इराणने हॉर्मुज बंद करुन ठेवलं म्हणून काही फरक पडणार नाही, कारण
राजेश खन्ना यांच्याशी लग्नाचा दावा; एक्स गर्लफ्रेंडला कोर्टाचा झटका
'नाशिक जिल्हा , कायद्याचा बालेकिल्ला', व्हायरल ट्रेंडवरून वाद ?
Sanjay Raut: आता कोणीही राम शास्त्र नाहीत, सर्व दाम शास्त्री आणि...
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण