
Special Report | पश्चिम बंगाल का धुमसतंय? हिंसाचार कधी थांबणार?
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून हिंसाचाराला सुरुवात झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही हिंसाचार कमी होताना दिसत नाहीय. या हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा जीव गेला आहे. या हिंसाचारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या राज्यपालांशी चर्चा केली आहे. मोदी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरुन चिंता व्यक्त केली आहे. बंगालमधील हिंसाचाराची आग कशी भडकली आहे, याबाबतची माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट !
Related Video
ध्रुव-रियानचा अर्धशतकी तडाखा, दिल्लीसमोर 194 रन्सचं टार्गेट
नदीत उडी मारून दिला जीव... निर्मात्याच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्री...
पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये जादा जागा
तुम्हाला कोणीच जाळ्यात फसवू शकणार नाही, चाणक्य नीती काय सांगते?
NEET चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची जाहिरात
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
गिरीश महाजन यांचे तब्बल 65 फुटांचे पोस्टर
मुरबाडमध्ये पाण्याची भीषण टंचाई
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक; 9 पोल्ट्री फार्म पॉझिटिव्ह, पुढच्या आठवड्यात केंद्रीय पथक येणार
दुर्गम डोंगरी भागात मृणाल पाटील यांच्याकडून पाणीटंचाईवर यशस्वी मात; ढेबेवाडी विभागात कौतुकाचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जळगावच्या सराफा बाजारात शुकशुकाट