
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
चेंबूरमध्ये 5 घरं कोसळल्यामुळे एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ही घटना घडली
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) मुंबईमध्ये मुसळधार पावासामुळे तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
2) चेंबूरमध्ये 5 घरं कोसळल्यामुळे एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ही घटना घडली.
3) मुंबईत झालेल्या पावसामुळे भांडूप संकूल भागात पाणी साचलं आहे. तसेच पंपिंग स्टेशनमध्येही पाणी शिरलं आहे. यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
4) मुंबईच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्यामुळे मालाड, बोरीवली, कांदिवली या भागात अजूनही पाणी आलेले नाही. दरम्यान, मुंबईकरांनी पाणी उकळून प्याव असे आवाहन करण्यात येत आहे.
5) चेंबुरच्या दुर्घटनास्थळी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली आहे. मंत्री नवाब मलिक आणि वर्षा गायकवाड यांनी देखील या भागाची पाहणी केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट...
सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नीलम गोऱ्हे यांच्या नावात "नी" ऐवजी "ची" असायला हवा - सुषमा अंधारे
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ