
शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील यांचं आमरण उपोषण
उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील (Kailas Patil) यांनी उस्मानाबादमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कैलास पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या मदतीचे 1200 कोटी रुपये थकित असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे.
Published on: Oct 24, 2022 01:35 PM
Related Video
Range Rover चे सर्वात शक्तिशाली मॉडेल भारतात लाँच, किंमत किती?
ट्रम्प यांचा चीनच्या विमानतळावर घोर अपमान, जिनपिंग असं का वागले?
अवघ्या 4.5 मिनिटांत हेल्मेट डीप क्लीन करणारी मशीन केली तयार
रायपूरमध्ये पावसाची बॅटिंग, सामन्याला विलंब, केकेआर प्लेऑफमधून आऊट?
वैभव सूर्यवंशी ताकद पाहून कागिसो रबाडा आश्चर्यचकीत, स्पष्टच म्हणाला की
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरीत पहाटे अवकाळी पावसाची हजेरी; वाढत्या आर्द्रतेमुळे रत्नागिरीकर घामाघूम
नांदेडमध्ये ठाकरे गटाचे झालमुरी खाओ, देश बचाव आंदोलन, मोदींच्या आवाहनाचा निषेध
बदलापुरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेची रणधुमाळी
आमदार गोपीचंद पडळकर इलेक्ट्रिक बाइकवर
NEET परीक्षा रद्द झाल्याने पालक-विद्यार्थ्यांमध्ये संताप