
शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील यांचं आमरण उपोषण
उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील (Kailas Patil) यांनी उस्मानाबादमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कैलास पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या मदतीचे 1200 कोटी रुपये थकित असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे.
Published on: Oct 24, 2022 1:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मेलोनीवर इटलीतील तरुण का नाराज? विद्यार्थी आंदोलनासारखी ठिणगी पडणार?
नदी-नाले तुडुंब भरणार, संपूर्ण देशात पाऊस, महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी
सोन्याचे दागिने चोरले आणि चोराला आली झोप,मग चोराने मस्त ताणून दिली...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
अपात्र होणाऱ्याच व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, निवडणूक आयोगावरही
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 'हर घर तिरंगा' शब्द
अतिपावसाचा मोठा फटका; लिंबू बागांवर ‘कँकर’ रोगाचा प्रादुर्भाव
धुळ्यात शेतकरी संकटात, पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण