
मालवाहू बोट बुडाली, मोठं आर्थिक नुकसान ! व्हिडीओ वायरल
यावेळी अनेक दुर्घटना (Cargo Boat) घडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. मुंबई (Mumbai) जवळील समुद्रात एक बोट दुर्घटना घडली आहे. बालार्ड पिअर जवळ एका बोटीला अपघात होऊन ही बोट बुडाली आहे.
मुंबई : मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर बंदरांचं मोठं जाळं आहे अनेक बोटींतून आणि जहाजातून (Ship) मालवाहूक होत असते. यावेळी अनेक दुर्घटना (Cargo Boat) घडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. मुंबई जवळील समुद्रात एक बोट दुर्घटना घडली आहे. बालार्ड पिअर जवळ एका बोटीला अपघात होऊन ही बोट बुडाली आहे. ही एक मालवाहू बोट असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या बोट दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली नाही. या दुर्घनेतून तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र यात मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published on: May 15, 2022 6:31 PM
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन; नेमका प्लॅन काय?
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Who is Rhiya Ahir : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी कोण? नेमकं काय करते? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!
Related Video
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन
मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही तरुण...
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर