
राज्याच्या कार्यकारणीमध्ये तीन प्रस्ताव मंजूर- आशिष शेलार
भाजप(BJP) पक्षाच्या कार्यपद्धतीचा भाग असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. या कार्यकारणीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले याची माहिती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले .
मुंबई – राष्ट्रीय कार्यकारणी झाल्यानंतर ही राज्याची बैठक होते. तसेच ते पुढे शेवटपर्यंत चालू राहते. या कार्यकारणीच्या बैठकीत तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले . राजकीय प्रस्ताव , कृषी विषय प्रस्ताव व ओबीसी (OBC)आरक्षणाच्या विषयीचे प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी दिली आहे. हा भाजप(BJP) पक्षाच्या कार्यपद्धतीचा भाग असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. या कार्यकारणीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले याची माहिती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले .
Published on: Jul 23, 2022 4:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त...
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई
पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडले, भारताचा आक्रमक पवित्रा
कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? खुलासा होणार...
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार