
राज्याच्या कार्यकारणीमध्ये तीन प्रस्ताव मंजूर- आशिष शेलार
भाजप(BJP) पक्षाच्या कार्यपद्धतीचा भाग असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. या कार्यकारणीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले याची माहिती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले .
मुंबई – राष्ट्रीय कार्यकारणी झाल्यानंतर ही राज्याची बैठक होते. तसेच ते पुढे शेवटपर्यंत चालू राहते. या कार्यकारणीच्या बैठकीत तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले . राजकीय प्रस्ताव , कृषी विषय प्रस्ताव व ओबीसी (OBC)आरक्षणाच्या विषयीचे प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी दिली आहे. हा भाजप(BJP) पक्षाच्या कार्यपद्धतीचा भाग असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. या कार्यकारणीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले याची माहिती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले .
Published on: Jul 23, 2022 4:35 PM
Related Video
कुणाला चक्कर, कुणाला अटॅक, तर... 48 तासात 8 जणांचा मृत्यू; गूढ वाढलं
गुजरातकडे फायनलमध्ये पोहचण्याची आणखी 1 संधी, राजस्थान विरुद्ध जिंकणार?
गुजरात विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 साठी सज्ज, सामना किती वाजता?
खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, हातातच बॉम्ब फुटल्याने मोठी खळबळ
राजकारण्यांचे पगार कमी करा, चार्टर्ड विमानांवर बंदी घाला; बागेश्वर धाम
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
नंदूरबार जिल्ह्यात मान्सूनपूर्व जिल्हा प्रशासन सतर्क
Nandurbar : जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे फळांच्या किमतीत मोठी वाढ
पैठणीवर झळकले मराठा नेते मनोज जरांगे, येवलातील विणकर दाम्पत्याची कलाकारी
पुणे : भोरच्या भाटघर धरणाची पाणी पातळी घटली,प्राचीन पांडवकालीन मंदिर आले पाण्याबाहेर
पाण्याकरिता खालापूर तहसील कार्याल्यावर मोर्चा