
Lata Mangeshkar स्वरांच्या माध्यमातून आठवणीत राहतील, Rajesh Tope यांच्याकडून श्रद्धांजली
लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई : लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारत देशा बरोबर सर्व विश्वाला दुःख झाले आहे. लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या आठवणीत राहतील. लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Related Video
घरात फक्त लावा ही दोन छोटुशी झाडं, फॅन, एसीचीही पडणार नाही गरज!
बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद ; शेवाळे, दरेकरांमध्ये जुंपली
LSG vs DC : लखनौच्या पराभवानंतर संजीव गोयंका यांची पोस्ट व्हायरल
पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या गोटात आनंदाचं वातावरण, कारण
मुंबईत घर खरेदीत वाढ, मार्चमध्ये तुटला १४ वर्षांचा रेकॉर्ड
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन