
“आता विरोधात बोलूच दिलं जात नाही”,उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की,आज दुर्दैवाने सांगू शकतो ज्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. ते आज देशाचं नेतृत्व करत आहे, ती विचारणी आज देशाला कवेत घेऊ इच्छीत आहे.
मुंबई : एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की,”आज दुर्दैवाने सांगू शकतो ज्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. ते आज देशाचं नेतृत्व करत आहे, ती विचारणी आज देशाला कवेत घेऊ इच्छीत आहे. अनेक जण सांगतात आणिबाणीच्या काळात झालेल्या अत्याचाराला कुणी समर्थन देणार नाही. मात्र, आणीबाणीनंतर ज्यांनी ती लादली त्यांनी आपल्याविरोधात प्रचार करायला वाव दिला होता. पण शिवसेनेनं एकट्याने पाठिंबा दिला होता.देशासाठी लोक मैदानात उतरले ही वेगळी लोकशाही म्हटली पाहिजे. आता तर बोलायचंच नाही, बोललं तर तोंड गप्प करून टाकायचं.”
Published on: Jul 07, 2023 12:14 PM
Related Video
'ही' 10 रूपयांची छोटी वस्तू वाढवते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती
जय मूंद्राची कमाल, संजूला पहिल्या बॉलवर आऊट करत घडवला इतिहास
साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये, नगरपरिषदेच्या घंटागाडीतून मृतदेह नेला..
शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर
भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य...
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
जळगाव : चाळीसगावच्या पोस्टात आलेल्या महिलेच्या पिशवीतील ५० हजार लंपास
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेतीकामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम