रत्नागिरी- शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपांना मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उत्तर दिले आहे.रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून केले आहेत. असं ते म्हणाले किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलंय. कोकणावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळेस रामदास कदम कुठे होते. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केली