AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: राजकारणामध्ये निवडणुकीसाठी सदैव तयार राहिलं पाहिजे- राजेश टोपे

लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये राजकारण्यांनी कायमच तयार असायला पाहिजे, त्यासाठी निवडणुकाच असायला हव्या हे गरजेचे नाही असे मत टोपे यांनी व्यक्त केले.

Video: राजकारणामध्ये निवडणुकीसाठी सदैव तयार राहिलं पाहिजे- राजेश टोपे
| Updated on: Sep 11, 2022 | 11:51 AM
Share

राजकारणामध्ये निवडणुकीसाठी सदैव तयार राहिलं पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिवेशन आहे असेही टोपे म्हणाले. लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये राजकारण्यांनी कायमच तयार असायला पाहिजे, त्यासाठी निवडणुकाच असायला हव्या हे गरजेचे नाही असे मतही टोपे यांनी व्यक्त केले. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टीचे ठराव आम्ही करत असतो, सध्या आम्ही परिस्थितीशी सामना करतोय असेही राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केले. तसेच कोरोनामध्ये राजकारण करू नये असे मत देखील राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.