
“जत तालुका महाराष्ट्राचा भाग, सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे”, विश्वजीत कदम यांची मागणी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे.काँग्रेस आमदार विश्वजीत कदम देखील या आंदोलनात सहभागी आहेत.
मुंबई, 26 जुलै 2023 | सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम देखील या आंदोलनात सहभागी आहेत. विश्वजीत कदम यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “जत तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. त्यातसला काही भाग पाण्यापासून वंचित आहे. जत तालुक्यातील लोक कर्नाटक जरी बोलत असले तरी हा भाग महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. इथल्या लोकांचे प्रश्न सरकारने गांभीर्याने सोडवला पाहिजे, इथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे.”
Published on: Jul 26, 2023 1:05 PM
Related Video
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
ENG vs NZ : न्यूझीलंडचा मालिका विजय, इंग्लंडला घरात लोळवलं
शिंदे गटाचे दोन बडे नेते फडणवीसांच्या भेटीला, वर्षावर घडामोडींना वेग
अस्सल देशी उपाय... इतक्या मिरच्या की झाडच वाकणार
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या