
पुण्यात पाणीटंचाई 59 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुणे जिल्हयातील काही गावांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील 59 गावं आणि 302 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पुणे जिल्हयातील काही गावांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील 59 गावं आणि 302 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 66 टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
Published on: Jun 08, 2022 11:20 AM
Related Video
लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, यावेळी खात्यात थेट 3000 रुपये? वाचा...
प्रियांश-श्रेयसची अर्धशतकी खेळी, दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान
3 राशींचे दिवस पालटणार, 12 मे रोजी घडणार असं काही की सगळंच बदलणार!
देशाचे दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री विजय, पहिला क्रमांक कोणाचा ?
आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...