
पुण्यात पाणीटंचाई 59 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुणे जिल्हयातील काही गावांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील 59 गावं आणि 302 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पुणे जिल्हयातील काही गावांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील 59 गावं आणि 302 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 66 टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
Published on: Jun 08, 2022 11:20 AM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,