
Special Report | मंत्री नवाब मलिकांची वानखेंडेंसोबतची लढाई ‘बाप’ काढण्यापर्यंत का?
आधी जावायाला अटक नंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मुंबईच्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर आक्रमक झाले. मालदीव आणि दुबईमधून वानखेडे यांनी वसूल केली, असा आरोप मलिकांनी केला.
आधी जावायाला अटक नंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मुंबईच्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर आक्रमक झाले. मालदीव आणि दुबईमधून वानखेडे यांनी वसूल केली, असा आरोप मलिकांनी केला. मात्र, मलिक आता वैयक्तिक पातळीवर उतरुन हल्लाबोल करत आहेत. पण त्यांच्या टीकेला वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्या आरोपांचं मी खंडन करतो, असं समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच आपल्याला चुकीचे आरोप केले जात असल्याने मलिकांविरोधात कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला
मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report
CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
Related Video
त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांचा छापा
दिल्लीत आंदोलनांचं सत्र, CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?
मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, जंतरमंतरवरचा Ground Report
डेव्हिड वॉर्नर कायद्याच्या कचाट्यात, अडचणीत झाली वाढ, 9 महिन्यांची जेल
जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...