AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर

शेतकरी उत्पादक कंपन्यामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप हे बदलत आहे. समूह शेतीमुळे शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होत असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंत सर्वकाही या कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्व तर पटवून सांगितले

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 01, 2022 | 2:34 PM
Share

मुंबई : देशात (FPO) शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकऱ्यांची एकजूट काय असते हे यामधून समोर येत आहे. यामुळेच नववर्षाचे मुहूर्त साधत शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप हे बदलत आहे. समूह (Farmiong) शेतीमुळे शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होत असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंत सर्वकाही या कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना (PM) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्व तर पटवून सांगितलेच पण या कंपन्यांची 5 बलस्थाने काय आहेत याचीही माहिती दिली.

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे हे आहेत 5 फायदे

एकट्याने शेतामध्ये परीश्रम करणे आणि समूहाच्या माध्यमातून नियोजनातून शेती करणे यामध्ये मोठा फरक आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे संगठन कायम राहते यामुळे शेतीमालाचे मूल्य ठरवता येते हा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा आहे. तर शेतकरी कंपन्यामुळे मोठ्या स्तरावर व्यापार करणे सहज शक्य होते. प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य नाही म्हणून जेवढा मोठा व्यापार तेवढाच अधिकचा फायदा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे.

तिसरी मोठी बाजू म्हणजे इनोवेशन, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कल्पना मांडता येतात. यामधून सर्वाच्या हीताचा योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते. यामधून कमी धोका होतो. शेतकरी कंपन्यांचा चौथा मोठा फायदा म्हणजे रिस्क घेण्याची तयारी. एकटा शेतकरी दे धाडस करु शकत नाही ते समूह शेतीमध्ये शक्य आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. नवी धोरणे स्विकारताना कोणत्या अडचणी येणार नाहीत

तर पाचवा फायदा हा बाजारभावाचा होत आहे. शेतकरी कंपनी शेतीमालाचे दर ठरवते तेच दर बाजारपेठेत आहेत. याचा सर्वाधिक फायदा होत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यास बाजारपेठेची गणिते मांडणे तसे कठीण पण उत्पादक कंपन्यामध्ये शक्य आहे. त्यामुळे बदलत्या बाजारपेठेचा देखील फायदा होतो. ही 5 बलस्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनीच म्हणजेच बाजारपेठ

शेतकरी उत्पादक कंपनीच एक प्रकारची बाजारपेठ आहे. यामधील सदस्यांनीच शेतीमालाचे बाजारभाव ठरवले तर शेतकऱ्यांनाच अधिकचा फायदा होणार आहे. कोणी मध्यस्तीच शेतकरी आणि बाजारपेठेत राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळेच शेतकरी उत्पादक कंपन्याच निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या :

एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

Rabi Season | अवकाळीनंतर आता ढगाळ वातावरणाचा धोका, काय आहे उपाययोजना ?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या