उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंब बागांवर कपड्यांचे अच्छादान
जुलै महिन्यात मुसळधार पाऊस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात झाला आहे. त्यानंतर पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दडी मारली आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
