AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात कधीच करू नका या लोकांशी मैत्री, चूक केल्यास होईल भयंकर नुकसान!

आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी तुमच्या विषयी वाईट बोलणारी तसेच कोणतीही स्थिती असली तरीही दुमचे दोष सांगून तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या व्यक्तीसोबत राहू नये, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले.

| Updated on: Feb 25, 2026 | 10:10 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी दिलेल्या संदेसानुसार तुम्ही ज्या लोकांसोबत राहता, त्याच लोकांसारके तुम्ही बनता. तुमचा विकासही त्याच लोकांच्या संस्कारानुसार होतो. त्यामुळे नेहमी चांगल्या आणि आपल्यापेक्षा उत्कृष्ट लोकांशी मैत्री करायला हवी.

आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी दिलेल्या संदेसानुसार तुम्ही ज्या लोकांसोबत राहता, त्याच लोकांसारके तुम्ही बनता. तुमचा विकासही त्याच लोकांच्या संस्कारानुसार होतो. त्यामुळे नेहमी चांगल्या आणि आपल्यापेक्षा उत्कृष्ट लोकांशी मैत्री करायला हवी.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी तुमच्या विषयी वाईट बोलणारी तसेच कोणतीही स्थिती असली तरीही दुमचे दोष सांगून तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या व्यक्तीसोबत राहू नये. अशा लोकांपासून दूर राहणेच कधीही चांगले. या लोकांमुळे तुमची सकारात्मक उर्जा कमी होते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी तुमच्या विषयी वाईट बोलणारी तसेच कोणतीही स्थिती असली तरीही दुमचे दोष सांगून तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या व्यक्तीसोबत राहू नये. अशा लोकांपासून दूर राहणेच कधीही चांगले. या लोकांमुळे तुमची सकारात्मक उर्जा कमी होते.

2 / 5
काही लोक नेहमी खोटं बोलतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. खोटं बोलणाऱ्या लोकांशी कधीच मैत्री करू नये. खोटं बोलून हेतू साध्य करणाऱ्या लोकांशी तुम्ही मैत्री केली तर तुम्हीदेखील कधीतरी संकटात सापडू शकता.

काही लोक नेहमी खोटं बोलतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. खोटं बोलणाऱ्या लोकांशी कधीच मैत्री करू नये. खोटं बोलून हेतू साध्य करणाऱ्या लोकांशी तुम्ही मैत्री केली तर तुम्हीदेखील कधीतरी संकटात सापडू शकता.

3 / 5
काही लोक खूपच आळशी असतात. आळशी व्यक्ती तुमचा मित्र असेल तर तुम्हीदेखील आळशी होता. म्हणूनच अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. अशा लोकांशी मैत्री केली तर आयुष्यात तुमची कधीच प्रगती होणार नाही, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

काही लोक खूपच आळशी असतात. आळशी व्यक्ती तुमचा मित्र असेल तर तुम्हीदेखील आळशी होता. म्हणूनच अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. अशा लोकांशी मैत्री केली तर आयुष्यात तुमची कधीच प्रगती होणार नाही, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत.
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं....
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं.....
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल..
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?.
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच....
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे.
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ.
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत...
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत....
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार.
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही....
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही.....