AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZNMD 15 Years : ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ 15 वर्ष पूर्ण, फरहान अख्तरने शेवटच्या फोटोला खूप सुंदर कॅप्शन दिलय

Zindagi Na Milegi Dobara : बॉलिवूडच्या लक्षात राहणाऱ्या चित्रपटांमध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा समावेश होतो. या चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अभिनेता अभय देओलने चित्रपटाशी संबंधित जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

| Updated on: Jul 16, 2026 | 4:31 PM
Share
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगाचे अभय देओलने काही अनसीन फोटो शेअर केलेत. सोबत भावूक कॅप्शनही दिली आहे.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगाचे अभय देओलने काही अनसीन फोटो शेअर केलेत. सोबत भावूक कॅप्शनही दिली आहे.

1 / 5
अभय देओलने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे फोटो शेअर करताना लिहिलय की, चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. खूप मजा-मस्करी केली. भावनिक क्षण घालवले. प्रेक्षकांसोबत जोडल्याची एक भावना होती. या चित्रपटाकडून जितकं प्रेम आणि सन्मान मिळाला ते शब्दात सांगता येणार नाही.

अभय देओलने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे फोटो शेअर करताना लिहिलय की, चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. खूप मजा-मस्करी केली. भावनिक क्षण घालवले. प्रेक्षकांसोबत जोडल्याची एक भावना होती. या चित्रपटाकडून जितकं प्रेम आणि सन्मान मिळाला ते शब्दात सांगता येणार नाही.

2 / 5
अभय देओलने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ऋतिक रोशन, फरहान अख्तरसह अनेक स्मरणीय क्षण दिसत आहेत. या फोटोंनी फॅन्सना सुद्धा चित्रपटाच्या जुन्या दिवसांची आठवण करुन दिली आहे.

अभय देओलने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ऋतिक रोशन, फरहान अख्तरसह अनेक स्मरणीय क्षण दिसत आहेत. या फोटोंनी फॅन्सना सुद्धा चित्रपटाच्या जुन्या दिवसांची आठवण करुन दिली आहे.

3 / 5
फरहान अख्तरने सुद्धा चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली म्हणून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. पोस्टसह लिहिलय की, '15 वर्ष..आजही प्रत्येक क्षण जगतोय' शेवटच्या फोटोवर जे लिहिलय ते खूप सुंदर वाक्य आहे 'काही प्रवास कायम लक्षात राहतात'

फरहान अख्तरने सुद्धा चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली म्हणून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. पोस्टसह लिहिलय की, '15 वर्ष..आजही प्रत्येक क्षण जगतोय' शेवटच्या फोटोवर जे लिहिलय ते खूप सुंदर वाक्य आहे 'काही प्रवास कायम लक्षात राहतात'

4 / 5
जोया अख्तर या चित्रपटाची दिग्दर्शक होती. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' 15 जुलै 2011 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आलेला.  फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं.

जोया अख्तर या चित्रपटाची दिग्दर्शक होती. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' 15 जुलै 2011 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आलेला. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं.

5 / 5
Follow Us
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट….

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ