तीन-चार दिवसात तीन तासही झोपलो नाही; अतिवृष्टीचा गिरीश महाजन यांनाही फटका
राज्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना, मंत्री गिरीश महाजन यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते केवळ तीन तास झोपले असून, पूरग्रस्त भागांना भेटी देत आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
- Reporter Shailesh Purohit
- Updated on: Jul 6, 2026
- 11:34 pm
भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तीन घटनांमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू
मुसळधार पाऊस झोडपणार, या राज्यामध्ये वीज कोसळण्याचा धोका, अलर्ट जारी
9 षटकार आणि 6 चौकार..! शतकी खेळीसह 147 धावा 14 षटकात केल्या पूर्ण
फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट
RBI चा मोठा निर्णय! FD मधील पारदर्शकता वाढवण्यासाठी बँकांना निर्देश
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
भंडारा : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तुमसर तालुक्यात मुसळधार पाऊस
भिवंडीतील खड्ड्यांविरोधात पथनाट्य कलाकार उतरला रस्त्यावर
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जोरदार घोषणाबाजी
मुंबई गोरेगाव पूर्व - हार्मोनी सोसायटीत घुसले जंगली डुक्कर
काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने, 'गुंगी गुडीया'चे पिंपरीत पडसाद!
लोणेरे उड्डाणपूलवर खड्डा, अपघाताची शक्यता