AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brake Fail पेक्षा पण जास्त खतरनाक आहे ब्रेक फेड, मॅकेनिकही रिपेअर नाही करु शकत

गाडीचे ब्रेक फेल झाल्यास मॅकेनिक दुरुस्त करु शकतो. पण ब्रेक फेड झाल्यास मॅकेनिकही ते दुरुस्त करु शकत नाही. नेमकं काय असतं हे ब्रेक फेड.

Brake Fail पेक्षा पण जास्त खतरनाक आहे ब्रेक फेड, मॅकेनिकही रिपेअर नाही करु शकत
Car
| Updated on: Oct 25, 2024 | 12:15 PM
Share

रस्त्यावर वेगाने पळणाऱ्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात होताना तुम्ही पाहिले आहेत. पण अशी सुद्धा काही कारणं आहेत, ज्यात ब्रेक फेल न होता, फेड होतात. यामुळे सुद्धा वेगाने पळणारी गाडी न थांबता धडकते. गाडीचे ब्रेक फेड होण्यामागे काय कारणं असतात. यामध्ये कशी दुरुस्ती करता येते? त्या बद्दल आम्ही तुम्हाला इथे सांगतोय. त्यामुळे तुम्ही गाडीला ब्रेक फेड होण्यापासून वाचवू शकता.

गाडीचे ब्रेक फेल होण्यामागे अनेक कारणं असतात. यात सर्वात प्रमुख कारण म्हणजे मेंटेनेंस आणि गाडीची सर्विस न करणं. गाडीचे ब्रेक फेल झाल्यास मॅकेनिक दुरुस्त करु शकतो. पण ब्रेक फेड झाल्यास मॅकेनिकही ते दुरुस्त करु शकत नाही.

ब्रेक फेड म्हणजे काय?

ब्रेक फेड होणं हे ब्रेक फेल होण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. डोंगरावर ड्राइव्ह करताना ब्रेक वारंवार युज केल्यामुळे ब्रेक फेड होऊ शकतात. वारंवार ब्रेक यूज केल्यामुळे ब्रेक शू गरम होतात. ब्रेकच कार्य बंद होतं. यालाच ब्रेक फेड म्हणतात.

ब्रेक फेड कसं टाळता येईल?

गाडीचे ब्रेक फेड होऊ नयेत, यासाठी डोंगरावर ड्राइव करताना ब्रेकचा वापर गरज असेल, तेव्हाच करा. त्याशिवाय डोंगरावर गाडी चालवताना समतल रोड दिसल्यास गाडी थांबवून ब्रेक शू ला ठंड होऊ द्या. त्याशिवाय गाडीची सर्विस वेळेवर केली पाहिजे. वेळोवेळी गाडीचे ब्रेक फ्लुइड लीकेज चेक करा. असं केल्यास गाडीच्या ब्रेक फेड होण्याची शक्यता कमी होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.