AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या विभागात परीक्षेविना मिळू शकते नोकरी, जाणून घ्या कोण-कोण करू शकतं अर्ज ?

भारतीय रेल्वे अप्रेंटिस अंतर्गत जी भरती होते, त्यासाठी कोणतीही परीक्षा न घेता निवड केली जाते. यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊया.

या विभागात परीक्षेविना मिळू शकते नोकरी, जाणून घ्या कोण-कोण करू शकतं अर्ज ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 11, 2023 | 5:32 PM
Share

Indian Railway Recruitment 2023 : सर्व राज्यांमधील 10वीं आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. अनेक तरुण विद्यार्थी हायस्कूल आणि इंटरमिजिएट उत्तीर्ण झाल्यावरच सरकारी नोकरी (government job) शोधू लागतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी कोणत्या सरकारी खात्यात नोकऱ्या उपलब्ध आहेत हे त्यांना माहीत असायला हवे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक भरती (Recruitment) करणारा सरकारी विभाग कोणता आहे ते जाणून घेऊया.

भारतीय रेल्वेतर्फे त्यांच्या प्रत्येक झोनमध्ये शिकाऊ पदांसाठी भरतीसाठी जाहिराती जारी करते. काही पदांसाठी, जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण आहे, तर काही पदांसाठी, हायस्कूल आणि इंटरमिजिएटसह आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.

 पदासाठी वयोमर्यादा किती ?

रेल्वेतील अप्रेंटिस म्हणून 15 वर्षे ते 24 वर्ष वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात. 15 वर्षांखालील आणि 24 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण अर्ज करू शकत नाहीत. वयोमर्यादा कधीपासून मोजली जाईल हे रेल्वेतर्फे ठरवले जाते.

कसा करू शकतो अर्ज ?

रेल्वेच्या ज्या झोनतर्फे शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात दिली जाते. त्या झोनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे, जे तरुण पात्र आहेत आणि नोटिफिकेशन नुसार निर्धारित मानके पूर्ण करतात ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कशी असते निवड प्रक्रिया ?

अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी रेल्वे कोणतीही परीक्षा घेत नाही. गुणवत्ता आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे निवडलेल्या उमेदवारांची निवड केली जाते. शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.