AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी दररोज कुणाशी तरी फोनवर बोलायची, पतीला राग अनावर झाला अन्…

पुष्पा ही सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची. ही बाब कुलवंतला खटकत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात भांडण होत होते.

पत्नी दररोज कुणाशी तरी फोनवर बोलायची, पतीला राग अनावर झाला अन्...
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Oct 05, 2022 | 6:14 PM
Share

लखनौ : मोबाईलचा अति वापर किती घातक आहे हे अनेक वेळा पाहिलं असेल. पती-पत्नीच्या नात्यातही दुरावा निर्माण करण्यास मोबाईल कारणीभूत ठरत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) उघडकीस आली आहे. पत्नी सतत मोबाईलवर बोलत असल्याने (Constantly talking on the mobile phone) रागाच्या भरात पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पती-पत्नीच्या या वादात (Husband-Wife Dispute) मुलं मात्र पोरकी झाली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कुलवंत सिंह आणि पुष्पा सिंह अशी पती-पत्नीची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?

सिंह कुटुंबीय मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. कामानिमित्त ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथे राहत होते. पुष्पा ही सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची. ही बाब कुलवंतला खटकत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात भांडण होत होते.

बुधवारी सकाळी कुलवंतचे दोन्ही मुलगे कोचिंग क्लासला गेले होते. दुपारी 12 वाजता जेव्हा मुलं कोचिंग क्लासवरुन घरी आली, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. मुलांना आई-वडिल दोघेही मृतावस्थेत आढळले.

मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजारी आले

कुलवंत सिंह याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. मृतदेह पाहून मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारी गोळा झाले. याबाबत शेजाऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

घटनास्थळावरुन कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांमध्ये गेल्या दोन महिल्यांपासून वाद सुरु होते. आई फोनवर सतत बोलायची म्हणून आई-वडिलांमध्ये भांडण होत होते, असे मुलांनी सांगितले.

पुष्पा कोणीशी फोनवर वारंवार बोलायची याबाबत पोलीस तपास करत आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.