AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी जयासोबत अमिताभ बच्चन यांचे कधीही न पाहिलेले फोटो; चौथा पाहून तुम्हीही हसाल!

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकताच या दोघांनी लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांचे काही असे फोटो पाहुयात, जे चाहत्यांना क्वचित पहायला मिळाले असतील.

| Updated on: Oct 24, 2023 | 10:51 AM
Share
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी नुकताच लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त मुलगी श्वेता बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी सोशल मीडियावर काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. अमिताभ आणि जया यांचे हे फोटो तुम्ही आजवर कदाचित पाहिले नसतील.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी नुकताच लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त मुलगी श्वेता बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी सोशल मीडियावर काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. अमिताभ आणि जया यांचे हे फोटो तुम्ही आजवर कदाचित पाहिले नसतील.

1 / 5
अमिताभ आणि जया यांनी 1973 मध्ये लग्न केलं. ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

अमिताभ आणि जया यांनी 1973 मध्ये लग्न केलं. ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

2 / 5
'जंजीर' या चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते. जयादेखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावं लागलं.

'जंजीर' या चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते. जयादेखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावं लागलं.

3 / 5
लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जयादेखील आहेत, हे जेव्हा हरिवंशराय बच्चन यांना समजलं तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचं असेल तर दोघांनाही आधी लग्न करावं लागेल. याच कारणास्तव दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी छोटेखानी सोहळ्यात लग्न केलं.

लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जयादेखील आहेत, हे जेव्हा हरिवंशराय बच्चन यांना समजलं तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचं असेल तर दोघांनाही आधी लग्न करावं लागेल. याच कारणास्तव दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी छोटेखानी सोहळ्यात लग्न केलं.

4 / 5
बिग बी आणि जया बच्चन यांनी ‘बंसी बिरजू’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘चुपके-चुपके’, ‘शोले’, ‘सिलसिला’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

बिग बी आणि जया बच्चन यांनी ‘बंसी बिरजू’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘चुपके-चुपके’, ‘शोले’, ‘सिलसिला’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

5 / 5
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.