AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? कारण जाणून व्हाल हैराण

अंबानी कुटुंब कायम त्यांच्या रॉयल आणि क्लासी लाईफस्टाईलमुळे असतात चर्चेत... पण कोट्यवधी रुपयांचे दागिने घालणाऱ्या अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? फार कमी लोकांना माहिती आहे सत्य...

अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? कारण जाणून व्हाल हैराण
| Updated on: Mar 17, 2024 | 12:51 PM
Share

मुंबई | 17 मार्च 2024 : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. नुकताच अंबानी कुटुंबाचा लहाना मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात जामनगर याठिकाणी पार पडला. कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील महिलांनी कोट्यवधी रुपयांचा कपडे आणि दागिने घातले होते. प्रत्येकाच्या नजरा अंबानी कुटुंबियांच्या महिलांनी घातलेल्या दागिन्यांवर येऊन थांबल्या. पण त्यांच्या हाताला बांधलेल्या काळ्या धाग्याकडे फार कमी लोकांचं लक्ष गेलं.

सांगायचं झालं तर, नीता अंबानी यांच्यापासून कुटुंबाची होणारी सून राधिका यांच्या हाताला देखील काळा धागा बंधलेला दिसला. पण अंबानी कुटुंबातील महिला हाताला काळा धागा का बांधतात याचं कारण फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबातील महिलांची चर्चा रंगली आहे.

तर आता जाणून घेऊ अंबानी कुटुंबातील महिला हाताला काळा धागा का बांधतात. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी उद्योजिका देखील आहे. याशिवाय, फिटनेस, डिझायनर कपडे, दागिने इत्यादी गोष्टींमुळे नीता अंबानी चर्चेत असतात. त्यांच्या हातात देखील कायम काळा धागा दिसतो.

असं म्हणतात की, काळा धागा घातल्यामुळे निश्चित यश मिळतं… शिवाय वाईट नजरे पासून देखील आपला बचाव होतो. एवढंच नाहीतर, आजारांपासून दूर ठेवण्यासाठी देखील काळा धागा मदत करतो… असं देखील सांगण्यात येतं. म्हणून अंबानी कुटुंबातील महिला घराबाहेर पडताना काळा धागा हाताला बांधतात अशी चर्चा आहे.

नीता अंबानी यांची मुलगा ईशा अंबानी देखील पारंपरिक, वेस्टर्न ड्रेसवर देखील हाताला काळ धागा बांधतात. तर कुटुंबाची मोठी सून देखील परंपरा, प्रथा जपण्याचा प्रयत्न करत असते. आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांच्या हाताला देखील काळा धागा कायम बांधलेला असतो.

अंबानी कुटुंबाची लहान आणि होणारी सून राधिका यांच्या हाताला देखील काळा धागा असल्याचं प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दिसून आलं. राधिका देखील हाताला काळा धागा बांधतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका – अनंत याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांची प्री-वेडिंग फंक्शन्स आता संपली आहेत. आता या जोडप्याचं जुलैमध्ये भव्य लग्न होणार आहे. ज्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. 12 जुलै रोजी दोघांचं लग्न करणार आहेत.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा