AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पाकिस्तानच्या ज्या शहरांवर हल्ला त्याचा इतिहास आणि महत्त्व काय?; या गोष्टींसाठी प्रसिद्ध

भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी मिसाईल्स आणि ड्रोन नष्ट केले आहेत, तर नौदलाने कराचीवर हल्ला केला आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर, बहावलपूर आणि कोटली या ऐतिहासिक महत्त्वाच्या शहरांवर भारताने हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

भारताचा पाकिस्तानच्या ज्या शहरांवर हल्ला त्याचा इतिहास आणि महत्त्व काय?; या गोष्टींसाठी प्रसिद्ध
Islamabad Karachi Sialkot Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2025 | 1:27 PM
Share

भारताने पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिलं आहे. भारतीय वायू रक्षा प्रणालीने पाकिस्तानच्या मिसाइल आणि ड्रोनला हवेतच नेस्तनाबूत केलं आहे. पाकिस्तानकडून भारताला चिथावण्याचा प्रयत्न करण्यता आला. त्यामुळे भारतीय नौदलाने कराची पोर्टला निशाणा बनवून मोठा हल्ला केला. काल रात्री तर भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. तर पाकिस्तानने गोळीबार करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे. पाकच्या या हल्ल्याच्या बदल्यात भारताने लाहोर. कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर, बहावलपूर आणि कोटलीवर जोरदार हल्ला चढवला. भारताच्या या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानमध्ये...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....