AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधू नदीच्या मुद्द्यात भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, पाकिस्तान अडकला, थेट सर्व खर्च..

Indus Waters Treaty News : पाकिस्तान मोठ्या संकटात अडकल्याचे बघायला मिळतंय. पाकिस्तानला एकीकडे आड तर दुसरीकडे विहिर अशी स्थिती निर्माण झाली. सिंधु जल करारात पाकिस्तानची पार वाट लागली. त्यात मोठा आर्थिक फटकाही बसत आहे.

सिंधू नदीच्या मुद्द्यात भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, पाकिस्तान अडकला, थेट सर्व खर्च..
Indus Waters Treaty
| Updated on: Jul 17, 2026 | 12:54 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. ज्याने पाकिस्तानचा थयथयाट बघायला मिळाला. भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती उठवावी, याकरिता पाकिस्तान प्रत्येक प्रयत्न करत आहे. थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात अगोदरच याबाबतचे प्रकरण सुरू होते. मात्र, तीच चूक आता पाकिस्तानला महागात पडत आहे. अगोदरच आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानची पार वाट लागली. आंतरराष्ट्रीय लवादाचे कामकाज पुढे चालू ठेवण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक भार सोसावा लागत आहे. भारताने या लवादाच्या प्रक्रियेवर दीर्घकाळापासून बहिष्कार टाकला आहे. द इकॉनॉमिक टाइम्समधील एका वृत्तानुसार, पाकिस्तानच्या इतका मोठा दणका बसला आहे की, पाकिस्तानला फक्त स्वत:चाच खर्च नाही तर भारताचाही खर्च उचलावा लागत आहे. कारण भारताविरोधात पाकिस्तान तिथे गेला. भारताने तर अगोदरच यावर बहिष्कार टाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम 600000 डॉलर्सपेक्षा जास्त आहे म्हणजेच ही रक्कम  सुमारे 5.77 कोटी रुपये अधिक झाली आहे. पाकिस्तानी चलनात ही रक्कम 16.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. हा पाकिस्तानला मोठा दणका नक्कीच म्हणावा लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1060 मध्ये सिंधू जल करार झाला. दोन्ही देशांमधील नदीच्या पाण्याचा वापर नियंत्रित करणारे नियम निश्चित करण्यात आले.

भारताने 2016 मध्ये किशनगंगा धरणाचे बांधकाम सुरू केले आणि चिनाब नदीवरील नवीन रातले जलविद्युत प्रकल्पाचीही घोषणा केली. तिथेच खऱ्या मिरच्या पाकिस्तानला लागल्या. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, हे सिंधू जल कराराच्या नियमांचे उल्लंघन करते. भारताची भूमिका अशी होती की, अशा तांत्रिक वादाचे निराकरण एखाद्या तटस्थ तज्ज्ञाद्वारे केले जावे.

पाकिस्तानची इच्छा होती की हे प्रकरण थेट परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन (PCA) कडे जावे. भारताने 2023 मध्येच पीसीएच्या कारवाईत सहभागी होणे टाळले. या प्रकरणाची सुनावणी करण्याचे अधिकार न्यायालयाला नाहीत आणि त्यांची कार्यवाही वैध नाही, म्हणत भारताने थेट भूमिका घेतली आणि सर्वात मोठा दणका पाकिस्तानला दिला. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने थेट सिंधू जल करार स्थगित केला.

भारताने न्यूट्रल तज्ज्ञ प्रक्रियेपासूनही स्वतःला दूर ठेवले. भारताची भूमिका स्पष्ट आहे. सध्या तरी भारत या आंतरराष्ट्रीय प्रक्रियांमध्ये सहभागी होणार नाही. त्यामध्येच पाकिस्तानला मोठा दणका बसला असून भारत आणि स्वत: ची फिस त्यांना एकट्यांनाच भरावी लागत आहे, जिचा आकडा अत्यंत मोठा आहे. ना पाणी मिळत आहे ना भारत ऐकत आहे. शिवाय मोठा पैसाही जात आहे.

Follow Us
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जर ते आठवलेंना….

Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जर ते आठवलेंना…

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ.

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ

Sonam Wangchuk: फुंगसूक वागडू – सोनम वांगचूक यांचा संबंधच नाही; आमिर खानचा खुलासा.

Sonam Wangchuk: फुंगसूक वागडू – सोनम वांगचूक यांचा संबंधच नाही; आमिर खानचा खुलासा

घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून… रीलस्टारच्या कांडामुळे महाराष्ट्र हादरला.

घर दाखवते म्हणत जाळ्यात ओढलं, नको ते फोटो काढून… रीलस्टारच्या कांडामुळे महाराष्ट्र हादरला

सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात...

सिया बाहेर आली आणि त्याच रुममध्ये दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन, हादरवणारे हॉटेल कांड, केतन अग्रवाल प्रकरणात..

हायकोर्टाने महापौरांना फटकारले, नवीन पाणी पुरवठा योजनेवरून सुनावले, सुनावणीदरम्यान घडलं काय?.

हायकोर्टाने महापौरांना फटकारले, नवीन पाणी पुरवठा योजनेवरून सुनावले, सुनावणीदरम्यान घडलं काय?