AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss Tips : हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि झटपट कमी करा!

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फाॅलो केले जातात. मात्र, डाएट प्लॅनने वजन कमी होईलच असे काही नसते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हमजे आपण किती कॅलरी घेतो आहे आणि किती कॅलरी (Calories) आपल्याला बर्न करायच्या आहेत. हे ज्यावेळी आपल्याला समजते तेंव्हा वजन कमी करणे सोप्पे होते.

Weight loss Tips : हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि झटपट कमी करा!
वजन कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन फायदेशीर Image Credit source: vaya.in
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 10:05 AM
Share

मुंबई : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फाॅलो केले जातात. मात्र, डाएट प्लॅनने वजन कमी होईलच असे काही नसते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हमजे आपण किती कॅलरी घेतो आहे आणि किती कॅलरी (Calories) आपल्याला बर्न करायच्या आहेत. हे ज्यावेळी आपल्याला समजते तेंव्हा वजन कमी करणे सोप्पे होते. जर आपण व्यवस्थित डाएट प्लॅन (Diet plan) फाॅलो केला तर वजनही कमी होते. शिवाय निरोगी राहण्यासही मदत होते. पचन, शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते, शरीराला अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास देखील मदत करते.

चहा आणि कॉफी घेणे टाळा

वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्यांची महत्वाची भूमिका असते. डाएट प्लॅनमध्ये कमी कॅलरी, सहज पचणारे अन्न, भरपूर पाणी असणे आवश्यक आहे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. शरीरात जितके जास्त डिटॉक्सिफिकेशन होईल तितके शरीर चांगले राहते. वजन कमी करण्यासाठी कलिंगड खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी करण्याच्या डाएट प्लॅनमध्ये कलिंगडचा समावेश करा. जास्त उष्मांक असलेले पेय किंवा गोड पेये टाळा. तसेच अतिरिक्त साखर असलेली कोणतीही गोष्ट खाऊ नका. चहा आणि कॉफी देखील आहारामध्ये घेऊ नका.

वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या फायदेशीर 

तुम्ही कोणतीही भाजी कच्ची किंवा उकडलेली खाऊ शकता. भाज्या उकळवा आणि मिरपूड टाकून मिक्स करून खा. यामुळे देखील वजन कमी होऊ शकते. वजन कमी करायचे असेल तर तुम्ही केळी आणि बटाटे खाऊ शकता. फळे, शिजवलेले अन्न, सॅलड्स देखील वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करताना आपण दुधाचा देखील आहारामध्ये समावेश करू शकतो. वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये जेवढा आहार महत्वाचा आहे. तेवढेच व्यायामही महत्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज 50 मिनिटे व्यायाम हा करावाच लागणार आहे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर)

संबंधित बातम्या :

Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!

Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप